Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | मोदी सरकराचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय ते कतरिनाने विकीशी का केलं लग्न?
१) मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय २) मुंबईतील १२६ अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे, ४७ शाळा बंद ३) बेगळगाव प्रश्न पुन्हा चर्चेत आला ४) तामिळनाडूतील ई.पलानीस्वामींच्या मोठ्या विधानाची ५) इस्राईलचा सीरियावरील हल्ल्याची ६) इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली, पण केली मोठी चूक ७) सलमान-रणबीरला सोडून कतरिनाने विकीसोबत लग्न का केलं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.