Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Chya Batmya | महापूर, भूस्खलनामुळं ईशान्य भारतातील स्थिती बिकट ते विराट कोहलीने इतिहास घडवला!
१) ईशान्य राज्यातील स्थिती बिकटच! महापूर, भूस्खलनामुळे हजारोंचे स्थलांतर २) लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता 1500 नाही 3000 मिळणार ३) मुला-मुलींना शाळेतच मिळणार एसटी बसच्या प्रवासाचे पास ४) 'व्हीपीएन’ न वापरण्याचं पोलिसांचं आवाहन ५) सिक्कीमच्या भूस्खलानात अडकलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित ६) विराट कोहलीने इतिहास घडवला! 'गब्बर'चा मोठा विक्रम मोडला ७) १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्तला डोळ्यासमोरही उभं करत नव्हते नाना पाटेकर स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.