Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

राज्यावर पाणी टंचाईचे भीषण सावट! ते आनंदी देशांच्या यादीत भारत १२६ व्या क्रमांकावर
१) आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत १२६ व्या क्रमांकावर २) पाणी टंचाईचे भीषण सावट! महाराष्ट्रात अकरा टक्के कमी पाणीसाठा ३) ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठं नुकसान ४) ‘एचआयव्ही’वर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांत संशोधकांनी मोठे यश ५) मोबाईल वापरुन बोटं दुखतायत? गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण.. वेळीच घ्या खबरदारी ६) भारताच्या पंकज अडवाणीची जागतिक स्तरावर दखल, हॉल ऑफ फेममध्ये झाला समावेश ७) त्या चित्रपटांच्या अपयशातून बाहेर पडायला खूप वर्ष लागली; साराचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.