Latest / Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

देशात ४८५ पैकी फक्त ४६ शहरांना पिण्यायोग्य पाणी ते आसारामला सुप्रीम कोर्टाचा दणका!
१) बदलत्या हवामानात आरोग्याची काय काळजी घ्यावी? (ऑडिओ) २) ४८५ पैकी फक्त ४६ शहरे पिण्यायोग्य पाणी पुरवतात ३) भारताच्या 'बासमती'ला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने प्लान (ऑडिओ) ४) मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कल्याण-कसारा मार्गावर आज मेगाब्लॉक ५) आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ६) रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणातून आपल्याला काय मिळणार? ७) नवोदित कलाकारांना 'यशराज'चं कास्टिंग अॅप स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
The skinny
The skinny isn't ready yet — notes appear once the transcript is processed.